पहिले तीन भाग आवडले, त्यानंतर कथा उगीच लांबवली आहे.  भुताचे पात्र म्हटले की तुम्ही काही करू शकता असे नाही बरे! माधवी शैलेशच्या प्रेमात न पडो. नसती भानगड, हिस्टरी रिपीट्स असे व्हायचे. 
कथेच्या शेवटात आनंदचे रुप घेऊन सॅम आला की काय? मराठी गाणी नि भुते जरा जास्तच होतय नाही का?