विलगली दोन्ही शरीरे
श्वास का एकत्र होते ?....वाहवा

सख्य ना झाले कुणाशी
ह्रदयही सावत्र होते

जीवनाची कोठडी अन्
मृत्युचे वर छत्र होते...मस्तच लिहिले आहे!

-मानस६