मी काही कहाण्या ऐकल्या आहेत त्यावरुन सैन्यातही भ्रष्टाचार, अंदाधुंद, वशिलेबाजी असते
काही फौजी लोकांशी संबंध आला होता. ते अत्यंत उर्मट व बढाईखोर वाटले.
मी सैन्यात नाही गेलो हे बरे झाले असे वाटते.
हो हे मात्र अगदी पटले.
सुरक्षिततेशी तडजोड न करता देशाच्या संरक्षण खर्चात कपात करता आली तर मला फार बरे वाटेल.
उदात्त विचार पण ही किमया कशी काय शक्य आहे हे कळले नाही. असो.