बस जाळल्यामुळे मालकाला नक्की नुकसानच झाले ना? इंन्शुरन्ससाठी तर हे केलेले नसेल ना? कारण ह्या व्यापरी लोकांची गणिते वेगळी असतात.

पुतळ्यांची विटंबना करणे/करवणे वईटच तसेच दंगल करणे ही वाईट.

सगळ्यांचा निषेध.

रमयणातील कैकेयीपासून मधल्या सर्वांचा निषेध करत करत भारतावर राज्य करणार्या इंग्रजांचा निषेध. आक्रमण करणार्या चीन व पाकिस्तानचा , संयुक्त महाराष्ट्र न देणार्यांचा, बेळगावला वार्यावर सोडणार्या मराठी जनतेचा, इ. इ. सर्वांचा निषेध.

आणि फक्त निषेध नोंदवुन स्वस्थ बसणार्या माझा स्वतःचा सुद्धा निषेध.