कथा तशी बरी आहे, परंतू अवांतर गोष्टी वगळून त्या जागी जास्त 'गंमती-जंमती' आणत्या आल्या असत्या. शैलेश चे काय प्रकरण होते ते साफ डोक्यावरून गेले. सॅमचे भुत माधवीच्याच मागे का लागले, त्याला मराठी कसे येते, सीडी म्हणजे काय हे जुन्या काळातल्या भुताला कसे माहीत (त्याला मांडी-संगणक माहीत नाही म्हणून विचारले) इ. इ. बऱ्याच प्रश्नांची उत्तरेच मिळाली नाहीत. तरी कथेचा बेस चांगला होता,आहे त्यापेक्षा कथ फुलवता आली असती.