मलाही आवडली  कथा पण काहीतरी गडबड वाटते. नक्की श्रीमंती- गरिबी कशी काय वाढली उलगडत नाही. छान वाटले वाचून एव्हढे मात्र नक्की.

अशा तऱ्हेने तो प्रामाणिक माणूस त्या गावात आल्यानंतर काही वर्षातच लोक लुटण्याचे वा लुटले जाण्याचे नाव काढेनासे झाले..... पण अजूनही ते सर्व चोरच होते.

काय चोरत होते बरं लुटण्याचं नाव न काढता?

आता ते फक्त श्रीमंती आणि गरीबीबद्दल बोलत.
गरिबी आणि श्रीमंतीबद्दल बोलायची सुद्धा चोरी?