तुमच्या मता प्रमाणेच माझे विचार सुरू झाले होते.माझा विचार फक्त आध्यात्मिक शक्तीचे, उपासनेचे अनुभव सांगावे, ऐकावे (इतर गुप्त गोष्टी जगजाहीर न करता) एवढाच होता..ह्यात प्रामाणिकपणा अपेक्षीत होता. पण बऱ्याच लोकांना नसता वाद घालण्यातच रस आहे..