चक्रपाणि,
उगव सूड आता मागणे अन्य नाही.....
मुंबईचा आणि मुंबईकरांचाही संयम सुटू दे आणि प्रथम या राजकारण्यांवर कारवाई होऊ दे.
उद्वेग प्रकटन उपयोगी ठरो.
शीला.