वर्णन एकदम ओघवते झाले आहे. रायगडावर फिरून आल्यासारखे वाटले. एका मित्राकडून रायगडाच्या रोप-वे मध्ये बसताना 'जीव मुठीत घेऊन बसावे' असे ऐकले होते. विमान उडाल्यानंतर मनात येणारे विचार अगदी 'सेम टू सेम'.
ऐतिहासिक स्थळांची दैनावस्था होईपर्यंत त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारबद्दल खरोखरचं खूप खेद वाटतो.
पुढे निजामपुरात मावळामावळीने काय सर केले ? हे वाचायला आतुर आहे...

श्रावणी