मला असं वाटतं की लग्नाआधी संबंध ठेवून नंतर त्याच जोडीदाराशी लग्न केलं तर साहजिकच कुणालाही काही हरकत असणार नाही. पण जर असे संबंध ठेवून जर नाही 'पटलं' तर पुन्हा दुसऱ्या कोणाशी तरी असे संबंध "try" करून पाहायचे? अशा प्रकारात भावनिक गुंतवणूक (emotional attachment) कितीशी राहणार याबाबतीत शंकाच आहे. अर्थात हे माझं वैयक्तिक मत झालं....