मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणे म्हणतात ते यालाच. बाकी यात प्रशासनाचा दोष आहे असे सकृतदर्शनी तरी वाटत नाही, नाहीतर हा प्रकार एवढ्या लवकर उघडकीस आलाच नसता.