काहीही म्हणा माझ्या मनाला हे पटत नाही आणि उगाच पटवुन द्यायची गरज पण मला वाटत नाही. हा अतिशय खाजगी प्रश्न आहे, प्रत्येकानी आपल्या सदसद्विवेक बुद्धिला हा प्रश्न विचारावा. काळाची गरज वगैरे उगाच मुलामा देउन आपण आपल्या पाशवी वृत्तिला जोपासायचा प्रयत्न तर करत नाही आहे ना? याचा प्रत्येकानी विचार करावा. कोणावरही टीका करण्याचा माझा हेतु नाही केवळ एक मत मांडणे हा उद्देश!

मुक्ता.