मला शरद पवार यांचे बंधू व कृषितज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे स्व. आप्पासाहेब पवार यांचे शब्द आठवितात. ते म्हणाले होते की जर महायुद्ध झालेच तर ते पाण्यावरून होईल. कुठे पाणी मिळत नाही म्हणून दोन देश भांडतील तर कुठे पाणी नको असतानाही वाहणारे पाणी थांबविले जात नाही म्हणून दोन देश भांडतील.

अवधूत.