कुठल्या साली जन्माला आले, ह्यामुळे काय फरक पडणार आहे. त्यांनी केलेले कार्य हे जास्ती महत्वाचे आहे. ते जाणण्याचा प्रयत्न करावा असे नाही का वाटत. राष्ट्रभक्ती, तेजस्वी नेतृत्व, स्वधर्माविषयीचा आदर. हे सर्व आपण अंगी बाणवावे. उगीच सनावळीत अडकून पडू नये.