गोविंदासाठी ज्यांनी स्वतःच्या हाताने, हातावर शिक्का मारला त्यांनी त्याचवेळी समजुन घ्यायला हवे होते की हाच हात एक दिवस कपाळावर मारुन घ्यावा लागणार आहे. पण काय बुवा तुमच्या हे लक्षात नाही आले कि गोविंदाने त्याच्या नातेवाइकाला म्हणजेच जीला लोक देशाची सुन म्हणतात तिला नव्हते का पाठवले? अहो गोविंदातर तिचा अनुयायी ... लोकभावनेला हात घालुन ख़ेळणे हेच यांचे काम.
हल्ली क्रिकेट्मध्ये जास्त पैसा आहे ना? मग चंद्र इकडे कसा उगवेल? त्याला पैसा कमवायचा असतो. लोक गेली चुलीत. काही काळाने विसरुन कामाला लागतात. त्यात मुंबईकरांना त्याची गरज काय? ते थोडेच त्याचा मतदान करतात? त्याना फक्त आकड्यांचे गणित कळते. त्यांना हे रोजचेच आहे.