अशा परिस्थितीत माझी वहिनी पुढे आली आणि केवळ जनसंपर्क एवढ्याच भांडवलावर निवडून येऊन सरपंच झाली.
सार्वजनिक कार्यासाठी तेच तर सर्वात महत्त्वाचे नाही काय?
- टग्या.