आजकाल फक्त जनसंपर्क एवढ्याच भांडवलावर कुणी निवडून येऊ शकत नाही ही दुःखद परिस्थिती आहे. पैसा खर्च करायची तयारी, जातीबांधवांचे पाठबळ आणि कार्यकर्त्यांबरोबर गुंडांचीही फ़ौज या गोष्टी अत्यंत आवश्यक असतात. या तीनही गोष्टी नसताना ती निवडून आली कारण तिची काहीतरी चांगले करण्याची तळमळ आणि लोकांना मिळालेला नवा चांगला पर्याय!

                                                      साती काळे.