राहुल महोदय,
कथित चमत्कार करणे आणि त्या साठी आकर्षिले जाणे यावर मी माझे मत दिलेच आहे.
पण सर्व सत्पुरुषांना आणि त्यांच्या भक्तांना (जसे आपण स्वामी समर्थ वगैरेंची नवे घेतली आहेत.) एकाच तागडीत तोलू नये असे वाटते. कारण असुरक्षितात-सुटका वगैरे वगळता मानवाच्या जीवनात अनेक इतर गरजा आहेत.
पण मला असं वाटत की अध्यात्मातील प्रगतीचा मार्ग हा वैयक्तिक आहे.
तसेच आपल्याकडे समाजाच्या आध्यात्मिक प्रगतीचा विचार वेदकाळापासून होत आहे. याची कृपया दखल घ्यावी.
-लिखाळ.