रामसेंच्या सिनेमात भुतं नेहमी पावसाळ्या रात्री, विजा कडकडताना आणि धुकं असतानाच येतात.
विजांचा आवाजपण एक सारखा असतो.
सकाळच्यावेळी breakfast करताना शेजारी भुत येऊन बसत आहे. असं कधी दिसतच नाही.
नाहीतरी ही मंडळी आपल्याच हवेलीमधे आली आहेत. गाडी सुरू होईपर्यंत किंवा १-२ दिवस तरी जाणार नाहीत, तेव्हा निवांत दिवसाउजेडी त्यांना मारुया असा विचार ही भुतं का करत नाहीत?