हिंदूधर्मीयांना,
'हिंदू जगेगा तो विश्व जगेगा' अस आपण गेली कित्येक दिवसापासून जपत आहात. मला सांगा खरोखरच जग हिंदूच्या जागण्यावर अवलंबून आहे का ? तस असतं तर भारत ईतका मागासलेला का आहे ?
आपल्या सारख्यांनी भारताच्या विकासासाठी काही केले आहे का?
फक्त व्याकरणाच्या चुका काढण्यातच आपली बुद्धी घालवणार काय? बहुजन समाजासाठी हिंदू धर्माने काय केले आहे आम्हाला पण समजू द्या. आमच्यात खरोखर काही गैर असल्यास सांगा. विनाकारण ईतर गोष्टी कडे कशाला फरफट करता!
आपला गुलाम