बहुजन समाजासाठी हिंदू धर्माने काय केले आहे आम्हाला पण समजू द्या.
दादा, बहुजन समाजाला हिंदू धर्मापासून वेग़ळे का म्हणता? आधिच्या अनेक चर्चांत कोणी कोणासाठी काय केले वगैरे तपशील आपल्याला पाहायला मिळेलच.
मला इतकेच वाटते, की आताच्या बदललेल्या सामाजीक परिस्थीतीमध्ये सर्वांना समान वागणूक मिळेल अशी स्थिती उत्पन्न होत असताना, आपल्या सारख्या सुबुद्ध आणि संघटीत लोकांनी हिंदू धर्मांतील व्यापक तत्त्वे आणि अतिउत्तम तत्वज्ञान जे सर्वांसाठीच उपलब्ध आहे, ते अभ्यासून त्याचा लाभ करून घ्यावा. धर्म तोच आहे समाजाची उमज, स्थिती बदलत असते.
मला तर असे नक्कीच वाटते की आपण सर्वांनी सकारत्मक प्रयत्न केला तर लवकरच
भेदभावना तमस हटेगा,
समरसता अमृत बरसेगा,
हिंदू जगेगा......
आपलाच लिखाळ