१) हिंदू धर्म म्हणजे मनूचा धर्म.
२) पुर्वी पासून त्यांना मानवीय हक्क द्यायला हवे होते.
३) मनू आणि त्यांचे वंशज
४)आता काय करणार आहे. आपले विचार बदलवा.
व्यापक तत्त्वे आणि अतिउत्तम तत्वज्ञान जे सर्वांसाठीच उपलब्ध आहे, म्हण्जे
'ब्रम्ह सत्य जगत मिथ्या' हेच ना ? आम्हाला यापरीस 'जगत सत्य ब्रम्ह मिथ्या'हे तत्वज्ञान प्रगतीकडे नेणारे वाटते. पारलौकीकाचाच बडगा आजपर्यंत वापरण्यात आला आहे.
जहाल भाषा असणारच ५००० वर्षापासून दबलेला आवाज ज्वालामुखीसारखा निघतो यात नवल ते काय.
आजही हिंदू समाजाचा मक्ता असणारे शंकराचार्य एखाद्या महारास (वेदविद्या संपन्न) शंकराचार्य या पदावर बसण्याची अनुमती देतील काय?
आपला गुलाम