सर्वसाक्षीजी,
आपलाच विचार पुढे वाढवायचा तर राष्ट्रगीत चालू असतानाचे नियम शिक्षक व कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थीही पाळत नाहीत असा माझा अनुभव आहे. कॉलेजमध्ये तर एन.एस. एस; एन. सी. सी. व बहुत करून होस्टेल( तेही कॉलेजच्याच परिसरात असल्यास) वर राहणारे विद्यार्थी वगळता बहुधा कोणीच या कार्यक्रमास उपस्थित नसते. अशा वेळी ध्वजवंदनाचा कार्यक्रम तरी कशाला म्हणण्याची वेळ येते. हे कधीच अपेक्षित नसेल.
अवधूत.