आपल्याकडे ध्वज आचारसंहितेचे अती खूळ माजवले जाते. पूर्वी भटांनी
सोवळ्याचा अतिरेक करुन त्या प्रकाराला हास्यास्पद केले होते त्याची आठवण
येते.
१५ ऑगस्ट नंतर फेरीवल्याकडून घेतलेले झेंडे दुसऱ्या दिवशी कचऱ्यात जातात हे मी इतके मनाला लावून घेऊ इच्छित नाही.
पटले. आचारसंहिता नकोच. स्वातंत्र्य संपूर्ण हवे.