पेठकरांशी सहमत ....

घटना खरच गंभीर होती पण वाहिन्यांचा थिल्लरपणा त्याला शोभत नव्हता ....

वाहिन्यांनी लोकांना फोन करायला सांगितले आपले मत व्यक्त करायला .... कहर केला लोकांनी ... कोणाला प्रिन्स देवदूत वाटत होता तर कोणाला साक्षात कृष्णाचा अवतार ...

रोज देशात असे कितीतरी प्रिन्स कोणाच्याही मदतीशिवाय असहाय्य असतात ... त्यांना कुठे कोण मदत करते ... आणी खरे पहाता जर त्या घटनेला एव्हढी प्रसिद्धी नसती मिळाली तर खरच प्रिन्स वाचला असता ??