कवि नारायण सुर्वे.

हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले तर कधी कलम झालेले पाहिले.

चंद्र उगवला तारे फुलले रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली.