पण सातारा, लोणावळा या व अशा 'आकारान्त' ग्रामनामांचे लेखन मूळ भाषेप्रमाणे करणे आता स्वीकारले जाईल का?
फार चांगला विचार आहे. माझ्या मते,  स्वीकारायला हवे.