अवधूत राव.
लेखन आहे, दहा पेक्षा कमी अभंग आहेत त्‍यात ही कूट अभंग आहेत,
ते अभंग कोणते, हा प्रश्‍न कोणीही वि‍चारु नये. (प्राध्यापकाच्याही काही मर्यादा असतात.) परीक्षेला इतके  खोलवर प्रश्‍न वि‍चारत नाहीत. तेव्‍हा हे प्रकरण येथेच  संपवू या.