मनोगतावर ही या बाबत अनास्था पाहून वाईट वाटले...
राजकारणीच काय पण सामान्य माणुसही काश्मिर ला लवकरच विसरेल...
आणि काश्मिर अलगद पाक च्या घशात जाईल...
मगच हे जागे होऊन पुन्हा एखादे "ऑपरेशन विजय " करतील...
आणि मनोगतावर त्याचे लेख लिहिले जातिल...
मग सगळे जण त्या विरांना "लक्ष लक्ष प्रणाम" करतील....
असो,
कालाय तस्मै नमः
--सचिन