दोन्ही लेख मस्त खुसखुशीत आहेत. लेखिकेला रोजच्या जीवनातलेच साधे साधे प्रसंग, अडचणी 'हलकेच' घेउन फुलवायची हातोटी चांगली साधली आहे असे आजपर्यंतच्या सगळ्या लेखातून लक्षात येते.