कोणत्याच कवितेचा शब्दशः अर्थ न घेता त्याचा परिणाम स्वीकारावा, असं माझं मत आहे. गजल छान आहे. काही ठिकाणी अर्थांचे पदर नीट उलगडत नाहीत(उलगडल्यास चित्तचे मत पटते); पण रचना सहज भावणारी आहे, मग खोलात जाऊन विरस का करावा?