पुरेत हे बोलके इशारे नकोच बोलू
उगाच जळतील लोक सारे नकोच बोलू
नजर तुझीही बघेल काही म्हणावयाला
नजरचुकीने नको कुणाला कळावयाला
कितीक निरखून पाहणारे नकोच बोलू
नजरांवरही इथे पहारे नकोच बोलू
वाव्वा
चराचरालासुध्दा नसावा तुझा सुगावा
असा हळूवार देह अलगद मिठीत यावा
वाव्वा. फार सुंदर.
' अता तरी बोलशील का रे ?' नकोच बोलू
वैभव, कविता फार आवडली.