सुहासिनी, भटका, भोमेकाका, मिलिंद,
प्रतिसादा आणि सल्ल्याबद्दल धन्यवाद...
आपण सर्वांनी जे लिहिलेय ते अगदीच खरे आहे. जे लोक खरेच काही करू शकतात, ज्यांनी ते केले पाहीजे ते आपले सत्ताधिश मूग गिळुन गप्प बसत आहेत, या गोष्टींकडे कानाडोळा करत आहेत तर मग सामान्य माणसाकडुन काय अपेक्षा करणार...
--सचिन