दिलने फ़िर याद किया, बर्क़ सी लहरायी है हे लता(?)/रफ़ी/मुकेश यांनी म्हटलेले गाणे,
आपण लताच्या पुढे प्रश्नचिन्ह केले आहे. तो आवाज सुमन कल्याणपूरचा आहे असे मला वाटते.(त्यावेळी लता-रफी यांचे काही मतभेद असल्याने ते एकत्र गात नव्हते. असे पुसटसे आठवत आहे.)