कुठलीही सुधारणा टप्प्याट्प्प्याने करावी लागते ती एकदम करून चालणार नाही. एकदम बाल कामगार बंदी करण्यापेक्षा प्रथम त्यांना दिलेले कामाचे स्वरुप, कामाचे तास, वर्तणूक यावर कायदा करून तो अंमलात आणायला हवा. मग मुलांचे काम बंद केले तर ती शिक्षण घेतीलच अशी व्यवस्था केली पाहिजे. शिवाय सर्व गरीब मुलाना विनामूल्य शिक्षण दिले गेले पाहीजे, मुळात मुलांची जन्मसंख्या नियंत्रीत केली पाहिजे.

सहमत. आर्थिक मदत त्यांच्यापर्यंत पोहोचेल की नाही ते सांगता येत नाही. त्यापेक्षा "फोस्टर पेरेंट" पद्धत अवलंबून पाहिली पाहिजे.