फारच सुंदर.

काही सामान्य माणसं त्यांच्या लाघवी स्वभावाने आणि त्यांचे सामान्य गुण असामान्य करून दाखवण्याची प्रतिभा बाळगणाऱ्या लेखकांमुळे आपोआप खूप मोठी होऊन जातात.

का कुणास ठाऊक वाचताना वाईट नाही वाटलं

यातून कडवट होण्याऐवजी आक्का मात्र पिकणाऱ्या फळासारखी अधिकाधिक गोड होत गेली.

जीवनाची तृप्ती अनुभवून गेलेल्या माणसाबद्दल वाईट वाटून घेऊ नये अस वाटलं.

प्रियाली

---

माझी आजीही अशीच होती.