मस्त लिहिलाय लेख.
पल्याड असलात तरी मातीशी नाते जोडले. छान वाटले.
या सामूहिक बागेच्या निमित्तानं परदेशाच्या मातीत सुद्धा बागकामाचं बीज
रुजलं... मातीशी नात जुळलं... याचं थोडं समाधान वाटतं. देश कोणताही असो,
माती सगळीकडे सारखीच. बी पेरलं की रोपटं उगवणारच.
फार आवडले....
चिकू