रावसाहेब,काय लिहू! आक्काचा आठवणीच्या खोल कप्प्यातली चारपाच वर्षाची छोटी मुलगी तिच्या ताईला म्हणत असावी ' ताई, मला खेळायला ने गं...'कालचक्राचं एक वर्तुळ पूर्ण झालं.निःशब्द..राहुल