लेख माहितीपूर्ण आहे, आवडला. पुढील भागांच्या प्रतीक्षेत आहे. विस्कळीत स्वरूपातील ज्ञान एकत्र करणे खरेच अवघड असते आणि ते एकत्र करणे ज्ञान टिकण्यासाठी आवश्यक असते. भातखंड्यांनी केलेले कार्य त्यामुळे खूप महत्त्वाचे आहे असे वाटते.