सायली, तु दिलेले उखाणे छान आहेत.

खरे तर पूर्वीच्या स्त्रिया खूप छान छान अर्थपूर्ण उखाणे घ्यायच्या. (आपल्या, आज्या, मावश्या, काकवा) त्यांच्याकडून लिहून घेऊन ते मनोगतावर एकत्रित करायला हवेत असे वाटते. पुस्तकातले बरेच वेळा तेच तेच असतात.