अश्या गोष्टी चीन मध्ये नेहमीच घडत आल्या आहेत. आता माध्यमाच्या महिम्यामुळे यावर चर्विचरण होत आहे इतकेच.आता राहीला प्रश्न शितपेयांचा. भारतीय जनतेने यावर बहिष्कार घालुन बऱ्यापैकी हा प्रश्न सोडवला आहे आणि राहीलेला प्रश्न आता सुटेल याची खात्री आहे.