उंदराचा जीव व कुत्र्याचा जीव वेगळा असतो कां? त्यांचा उपद्रव माणसांनी किती आणि कां म्हणून सहन करायचा? हे प्रश्न सुध्दा पडतातच ना?
आपले म्हणणे एकदम बरोबर. कशासाठी काय करायचे याची समिकरणे माणसांच्या जगात वेगळी असतात पण इतर माणसांच्या ते पचनी पडत नाही. असे अनेकदा वाटते.

तसेच शितपेयांवर बंदी हा एक भाग झाला. पण ते भूजल आज ना उद्या आपण पिणारच आहोत त्याचे काय करायचे?