वहिवाट नसावी, धोपटमार्गा सोडू नको' मनोवृत्तीचे चित्रण. कविता आवडली. सकाळी भात आणि फोडणीचे वरण आणि संध्याकाळी फोडणीचा भात आणि वरण खाऊन शेवटी पुण्यात बंगला बांधून त्याला 'श्रमसाफल्य' नाव द्यायचे पु. लं. च्या लेखनातले उदाहरण आठवले.