बंड्यापंत,
आपले म्हणणे अगदी खरे आहे. अत्रेंनीही म्हटले आहे -
"कोण म्हणतो नावात काय नाही ... अहो नेहरूंचे नाव चव्हाण असते तर ते पंतप्रधान झाले असते का??"
- मोहन