माझ्या माहितीनुसार ते खरे आहे. बऱ्याच धर्मांतरितांनी मूळ आडनावे जतन केली.
दुसरे असे की हल्ली आंतरधर्मीय लग्नांना समाजमान्यता मिळाली असल्याने लोक अशी नावे जतन करण्यास बुजत नाहीत.
कधीकधी काही लोक स्वस्त प्रसिद्धीसाठीही असे करू शकतात - उदा. पार्वती खान (हे माझे म्हणणे नाही, काही पत्रकारांनी असे म्हटले होते, हे नाव दूरदर्शन वर पाहिल्यावर).
मोहन