२६ वर्षापूर्वी लग्न होऊन सासरी गेलेल्या बहिणीला

पोस्टाने राखी पाठवावी याची ही आठवण राहू नये

यामुळे कदाचित् !

चुकीची राखी बांधली त्याला ३५ वर्षे झाली.

ती जखम ओली झालि असेलही. मनाच्या जखमा

कधी ओल्या होतील तेच कळत नाही. मन निबर झालं नसेल तर!