आता स्पष्टीकरण देण्याची ताकद संपली. 'औदुंबर' चे जसे अनेकांनी अनेक अर्थ काढले तसे या कवितेचे ज्याला/ जिला  हवे तसे त्याने / तिने अर्थ काढावेत. एवढे रामायण होऊनही बऱ्याच जणांना 'कृतार्थ' आवडली हेच त्यातल्या त्यात समाधान. धन्यवाद.
(बालकवी - बालीश कवी म्हणा हवे तर!)
सन्जोप राव