"मानवनिर्मित" वाचून मला असे वाटले होते की तुम्हाला मानवाने पर्यावरणाचा बिघडवलेला समतोल अपेक्षित असावा.

आपला असा समज होणे स्वाभाविक आहे. मला वाटतं लेखाचे शीर्षक "अतिवृष्टि की पर्यावरणयुद्धतंत्राची चाचणी?" असे असायला हवे होते.