पण म्हणून माहितीच द्यायची नाही हा कुठला उपाय आहे ? मी ह्या मताशी अजिबात सहमत नाही. हे म्हणजे नुस्तं काहितरी फुसकं कारण काढून लोकांना आपल्या मूलभूत हक्कांपासून वंचित करण्याचे कारस्थान आहे.