मैथिली,

कथा आवडली. कथेच्या शेवटी 'समाप्त' च्या ऐवजी 'क्रमशः' ची अपेक्षा आहे. कारण पुढे काय हा प्रश्न पडतो. तिने विचार करून काय निर्णय घेतला? कसला निर्धार केला? पालकमंत्र्यांशी ती फोनवर काय बोलली असेल?... येऊ देत पुढचे भाग.

साधारण असाच विषय 'अवघाची संसार' या झी टी.व्ही वरच्या मालिकेत हाताळलाय.

छाया